💐मनभावन कविता💐

💐मनभावन कविता💐 स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील बहुजनांचे प्रेरणास्थान मानले जाते. राज्यातच नव्हे तर देशभरात आणि परदेशातही शिवप्रेमी विखुरलेले आहेत, त्यामुळे दरवर्षी शिवजयंती सर्वत्र मोठया उत्साहात साजरी होते. या महिन्यात १९ तारखेला (इंग्रजी महिन्याप्रमाणे) शिवजयंती सोहोळा संपन्न होईल. विख्यात बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ टागोर(ठाकूर) यांनी छत्रपती शिवरायांवर एक सुंदर कविता रचली आहे. महाराजांना त्रिवार वंदन करून मी ही श्रवणीय कविता सादर करीत आहे :- 💐शिवाजी राजा…………. त्या अनोळखी प्रदेशात केव्हातरी घनदाट अरण्यानं वेढलेल्या किल्ल्यांच्या परिसरात हिंडताना मानवेन्द्रा, शिवाजी राजा, तुझ्या मनात विचार चमकला असेल : शतखंड झालेल्या भारताच्या या तुकड्या...